Thursday, August 21, 2025 11:14:48 AM
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रिक्षा रिकामी करायला लावली.. आणि चक्क 19 जण या एवढ्याशा रिक्षातून बाहेर आले. शेवटी पोलीस कर्मचारी इतकेच म्हणाला, 'क्या देखो.. पूरी फौज'
Jai Maharashtra News
2025-02-18 13:41:07
दिन
घन्टा
मिनेट